पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोिवद पानसरे यांच्या हत्येमुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात असताना…
प्रजासत्ताक दिनी सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये घटनेच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द वगळण्याचा वाद आता आणखीनच भडकण्याची चिन्हे आहेत.
अफझलखान ही महाराष्ट्राचे लचके तोडणारी प्रवृत्ती आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईमध्ये येऊन उद्योजकांना गुजरातेत येण्याचे निमंत्रण दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला कमालीचा आदर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला श्रद्दा असल्याने शिवसेनेवर टीका करायची नाही, असे…