सरदार पटेल यांनी नेहरूंना गांधींच्या हत्येचा कट विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं पत्र लिहिल्याचा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका…
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेचा संदेश देण्यासाठी येथे प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेली ‘दौड’ केवळ एक पदयात्राच ठरली.