सत्याग्रह News

भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…

बागलाणचा जंगल सत्याग्रहसंबंधीच्या अनेक नोंदी ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलीस अॅबस्ट्रॅक्ट ऑफ इंटेलिजन्स’च्या विविध खंडांत उपलब्ध आहे.

या आंदोलनाला विविध समाजाने पाठिंबा दिला आहे.

अमरावती विभागात अकोला शहर, यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील धुंदी या गावी तसेच वणी तालुकास्थळी ही स्मारके उभारण्यात येणार आहेत.

१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडून आहे. यामुळे कापूस पीक धोक्यात आले आहे.

नव्वद वर्षांपूर्वी ज्या ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊन मुळशीचा सत्याग्रह करण्यात आला, त्या मंदिराचा कळस १९७२ च्या दुष्काळानंतर या वर्षी पहिल्यांदाच अध्र्याच्यावर…

शेतकऱ्यांनी केलेली पहिली आणि दुसरी पेरणी वाया गेली असून आता तिसरी पेरणी आर्थिक परिस्थिीमुळे शेतकरी करू शकत नाही. विदर्भात शेतकऱ्यांची…

गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या प्रकारावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले आमदार राजेश क्षीरसागर हे हजारो कार्यकर्त्यांसह गुरुवारी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर…
प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. एकसंध पटकथा, कथानकातील…
आपल्याच कलाकृतीचा आपण एक भाग असावे हा मोह भल्याभल्या दिग्दर्शकांना टाळता येत नाही. याआधी शोमन सुभाष घई यांना आपल्या प्रत्येक…
बॉलीवूड दिवा करिना कपूर तिच्या अभिनयासाठी आणि स्टाईलसाठी नेहमीच नावाजली जाते.