Page 2 of स्कूल बस News
मुले घाबरू नये म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रथम वाहन चालकाला शाळेत मुलांना सोडण्याची सूचना केली.
बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.
खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीच्या घटनेने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकसत्ता मधील वृत्ताची दखल; निदान आतातरी या समित्या सक्रिय राहणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ठाण्यातील खासगी शाळांचा मनमानी कारभार आता शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरू लागला आहे.
हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात लावलेल्या बसने अचानक पेट घेतला.
वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक बहुतांश ठिकाणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
वाहतुक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे सर्वजण सुखरुप
शासनाने २०११ मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियमावली तयार केली. त्याची अंमलबजावणी २०१२ मध्ये सुरू झाली.
स १०० फूट खोल दरीत कोसळल्यानंतरही एका विद्यार्थ्याने प्रसंग ओळखून हिम्मत दाखवल्यामुळे दहा मुलांचे प्राण वाचवता आले. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यानंतर…