शालेय विद्यार्थी News

क्रिश सुभाष अंगरकर (वय ९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळ, लष्कर) असे मृत्यमुुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

आता कडक उन्ह तापायला सुरवात झाली आहे. त्याची झळ शालेय विद्यार्थ्यांना पोहचत आहे.

मुलीच्या काही नातेवाईकांनी सुनील कारामुंगे यांना मारहाण केली. शिवाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत.

“कमी पटामुळे आमच्या शाळेतील शिक्षक कमी होणार असे कळले आहे. आम्हाला गावातच शिकवण्यासाठी शिक्षक राहू द्या. कमी शिक्षक असले तर…

सरस्वती सेकंडरी शाळेची मुख्य संस्था असणाऱ्या सरस्वती मंदिर ट्रस्ट या संस्थेचा अमृत महोत्सव २०२७ मध्ये साजरा केला जाणार आहे.

शाळांतील परीक्षा दर वर्षी १५ एप्रिलपर्यंत संपत होत्या. मात्र, एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २५ एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत.

नवे वेळापत्रकनुसार पहाटे ६ ते रात्री सव्वा दहा पर्यंत शिक्षण व अन्य उपक्रम पार पडणार. हा आदेश म्हणजे उपाशीपोटी शाळेत…

मराठी शाळा ओस पडत चालल्याचे चित्र सामान्य झाले आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग सहावी ते आठवीत कोणत्याही इयत्तेत…

गुजरात शिक्षण विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त होते. २००१-०२ मध्ये ३७.२ टक्क्यांवरून शाळागळतीचं…

आता स्वयंपाकी व मदतनीस दोन्ही नसल्याने व आहार तर द्यावाच लागणार म्हणून जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षक वर्गावर येऊन पडली आहे.

Stamp Duty Exemption for Students : महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात…