Page 40 of शाळा News
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
राज्यात कमी पटसंख्येच्या साधारण चार हजार ८०० शाळा आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा बंद करता येत नाही.
मित्रासाठी काही तरी केल्याचे अथवा उपकार केल्याची भावनाही या मित्रांमध्ये नव्हती.
शाळेतील एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकांकडून औषधपाणीही करता येण्यासारखी स्थिती नव्हती.
महानगर पालिकेची किंवा शासकीय शाळा म्हटले की पालक दुर्लक्ष करतात ही वस्तुस्थिती आहे. आपला मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकावा अशीच इच्छा…
करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, त्यालगतचा जुना राजवाडा, भवानी मंडप अशा प्राचीन – ऐतिहासिक परंपरा असलेल्या प्रांगणातच राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर…
उत्तर आणि पूर्व नागपुरातील महापालिकेच्या शाळांची स्थिती बघितली तर त्या भागात ६५ शाळा असताना या शाळांमध्ये ७० टक्के विद्याार्थी हे…
शिक्षकांची शौचालयं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे की, शाळेत शिकविण्याची? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे.
यापूर्वीच्या म्हणजे २०१९-२० या शैक्षणिक वर्षांतील प्रतवारीनुसार राज्याला देशात आठवा क्रमांक होता.
शिक्षण संचालनालयाने वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती गोळा करण्यात येणार आहे