शेतकरी संघटना News

Farmers at their protest site at Shambhu border, in Patiala district, Punjab, Saturday,
Farmer Protest : पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेची दिशाभूल केल्याचाही आरोप पंढेर यांनी केला आहे.

Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा

पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी असताना राजारामबापू साखर कारखान्याचा ३२०० रुपयांचा हप्ता अमान्य, स्वाभिमानी शेतकरी संघटनाने आंदोलनाचा इशारा महेश खराडे.

Farmers marching towards Delhi
Farmers Protest : शेतकरी आंदोलक ‘दिल्ली मार्च’वर ठाम, शंभू सीमेवर मोठ्या घडामोडी; जाणून घ्या काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर बॅरिकेड्स उभारले आहेत. सिमेंटच्या भिंतींना लोखंडी खिळे व काटेरी तारा लावण्यात…

joint meeting of sugar millers and farmers organizations has organized at collectors office
ऊसदरप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी संयुक्त बैठक

ऊसदरप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक होऊ लागल्याने या प्रश्नावर साखर कारखानदार व चार शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित…

Kangana Ranaut farmers protest remarks
MP Kangana Ranaut: भाजपाने खासदार कंगना रणौत यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली? प्रीमियम स्टोरी

Kangana Ranaut farmers protest remarks: कंगना रणौत यांनी २०२०-२१ साली झालेल्या शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदींनी वेळीच कायदे…

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : “वर्षा बंगल्यात घुसणार, काही घडल्यास…”, रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला इशारा

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. राज्यातील सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलनाचा इशारा दिला.

ravikant tupkar maharashtra krantikari aghadi held protest march for farmers
Ravikant Tupkar Protest : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा मेहकरात ‘आक्रोश’; शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाई द्या अन्यथा…

पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी  नेतृत्वाखाली  घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले.