Page 3 of शेतकरी संघटना News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शेतकरी शाखा भारतीय किसान संघाने शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. आंदोलनाचे स्वरुप हिंसक असल्याने…

जोपर्यंत त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोवर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असं कुटुंबीय आणि शेतकरी…

रविवारी रात्री सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक दिली होती.

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आज एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी नेत्यांनी आज दोन दिवसांसाठी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. पुढील…

भाजपा गेल्या दहा वर्षांत मालामाल झाला. मोदींच्या उद्योगपती मित्रांना अधिक श्रीमंत होण्याची गॅरंटी मिळाली, पण शेतकऱ्यांच्या मालास हमीभावाची गॅरंटी देण्यास…

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे शेतकरी नेत्यांच्या बरोबर…

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना दुसरीकडे सरकारकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी बैठका घेतल्या जात…

हमीभावासाठी कायदा व्हावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या दोन प्रमुख मगण्यांसह इतरही काही मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी…

Onion Export Ban Ends : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मागच्या दोन महिन्यापासून…

शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांना दिल्लीत न येऊ देण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाने अतिशय कडक बंदोबस्त केला आहे. गुरुवारी रात्री…

मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे. शेतकरी देशाच्या राजधानीत आपले प्रश्न घेऊन घेऊन येऊ शकत नाही का? असा प्रश्न…

शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच न करता पंजाब-हरियाणा शंभू सीमेवरच ठाण मांडले.