Page 6 of शेतकरी संघटना News

K. Chandrashekar Rao, Bharat Rashtra Samithi, farmer leader, Raghunathdada Patil, Kolhapur, Sangli
रघुनाथदादा पाटील यांच्यामुळे भारत राष्ट्र समितीची ताकद वाढणार?

दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.

farmer union workers planted cotton and soybeans by displaying black flags
यवतमाळ : काळे झेंडे दाखवून केली पेरणी; शेतकरी, शेतमजूर एल्गार परिषदेकडून अनोखा निषेध

शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झरीजामनी तालुक्यातील गवारा गावात काळे झेंडे दाखवून कपाशी व सोयाबीनची पेरणी केली.

tweet
शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्राकडून ट्विटरबंदीची धमकी!

२०२१पर्यंत ट्विटरच्या ‘सीईओ’ पदावर कार्यरत असलेल्या डॉर्सी यांनी एका मुलाखतीदरम्यान, भारतासह टर्की आणि नायजेरिया सरकारांवरही ‘गळचेपी’चा आरोप केला आहे.

tweet
देशात लोकशाहीची हत्या, ट्विटरचे माजी अधिकारी जॅक डॉर्सी यांच्या दाव्यानंतर विरोधकांचा आरोप

ट्विटर वादावर काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना- ठाकरे गट अशा विरोधी पक्षांनी तसेच, शेतकरी संघटनांनी, देशात लोकशाहीची…

Kisan mahapanchayat Farmers block highway to Delhi again over sunflower MSP release of BKU leaders
दिल्ली-अमृतसर महामार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम; बजरंग पुनियाचाही पाठिंबा, ‘या’ दोन मागण्यांवर शेतकरी ठाम!

Farmer Protest : शेतकरी नेते त्यांच्या दोन मागण्यांवर ठाम आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता मोठ्या प्रमाणात…

sakshi malik tweet about farmers protest to released the farmer leader gurnam singh charuni
हरियाणात शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न; साक्षी मलिक म्हणाली, “क्रूर यंत्रणेने…”

सूर्यफुलांच्या किमान आधारभूत किंमतीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जातोय.

Fake cotton seeds were seized in Chopda
जळगाव: चोपड्यात बनावट कपाशी बियाणे, तर धऱणगावात रासायनिक खतांचा साठा जप्त

जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला.

ravikant tupakar
“माझ्या आंदोलनाला नौटंकी म्हणता, मग गुवाहाटीला काय…”, रविकांत तुपकरांचा गुलाबराव पाटलांवर घणाघात; म्हणाले, “पान टपरीवरुन…”

“कतलीया कही कात बदल लेते हे, पुण्य के आड मे पाप बदलते है, पर कई लोग…”