कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
पर्यावरण, सागरी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वनशक्ती आणि सागरशक्ती संस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कोळंब येथे”समुद्ररक्षक संमेलन…
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात आलेल्या अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींना तब्बल दहा तास…
कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणाहून नांगरतास कावळे शेत, घाटकरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकारी मुक्कामाला असतात त्यांना सुद्धा लगाम घालण्यात यावा…