सामाजिक कार्यकर्ते News

बबुताई आढाव यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव यांनी आईच्या आठवणी जागविल्या.

तर्कतीर्थ महिन्यातून तीन आठवडे तरी भाषणांसाठी दौऱ्यावर असत, असे त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवून ठेवले…

महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या रचना विद्यालयात बलंग यांनी प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय व प्रयोगशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख…

स्त्रियांच्या प्रगतीचे मुख्य आधार शिक्षण, ज्ञान, स्वावलंबन, स्वाधीनता, धर्मविचाराची चिकित्सा आणि पुनर्विचार हेच आहेत हे पंडिता रमाबाई यांनी जाणले.

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनप्रवासाचा प्रारंभ क्रांतिकारी उठावाच्या ऊर्मीतून झाला. अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती करून ते १९३० ला भारतात परतले.

कठीण परिस्थितीत समविचारी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश…

बाबा आणि साधनाताईंनी १९४९ साली महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका अतिग्रामीण अशा वरोडा तालुक्याच्या ठिकाणी ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या स्वयंसेवी…

ज्यांना महात्मा गांधी गुरू मानत त्या गोपाळ कृष्ण गोखलेंचे गुरू म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महाराष्ट्रात अठराव्या शतकात जे प्रबोधनयुग…

अंधश्रद्धेतून तरुणाला ‘जोगता’ म्हणून सोडण्याचा प्रयत्न अंनिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. गडहिंग्लज तालुक्यात हा प्रकार घडला.

अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी त्यांचा तपास लागला असून गुजरात मधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील एका बंद दगड…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवन, कार्य आणि विचारांचे विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात येते की, परंपरा, प्रबोधन आणि परिवर्तन या…

महात्मा गांधींचे पुत्र देवदास आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या लक्ष्मी हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.