१९०. अर्थभार

नामाचं महात्म्य सांगताना चोखामेळा महाराज सांगतात की, नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी।

१६४. बीज आणि फळ

विराट वृक्षाचं बीज पेरताक्षणी काही जमिनीतून विराट वृक्ष उगवत नाही! बीज पेरणाऱ्याच्या आणि झाडाची निगा राखणाऱ्याच्या वाटय़ाला झाडाची फळं येत…

४०. सुख-साज

रूप पाहतां लोचनी। सुख झाले वो साजणी।। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।। अभंगाच्या या ओळी अचलदादांनी पुन्हा…

२०. दहीभाताची गोडी

हृदयेंद्रच्या ओघवत्या बोलण्यात खंड पडला तेव्हा नि:शब्द शांतता पसरली. कुणालाच हस्तक्षेप करावासा वाटला नाही. तेवढय़ा अल्पविरामाच्या क्षणांत कर्मेद्र कॉफी भरलेले…

‘मैली चुनरिया आत्मा मोरी..’

आपण आरशात कशासाठी पाहतो? असा प्रश्न एका शिष्याने महात्मा सुकरान यांना विचारला. यावर सुकरान उत्तरले, ‘मी कुरूप आहे हे मला…

स्वरूप चिंतन: १३३. कर्म-भान

प्रपंचाचा प्रभाव मनातून न सुटलेल्या, कर्तव्याचं भान नाही आणि स्वार्थपोषक, भ्रममूलक कर्माकडे ओढा असलेल्या माझ्यासारख्या प्रापंचिक साधकाला भगवंत सांगत आहेत…

३०. नमन

अंतरंगात सद्भाव असेल तरच भौतिक प्रगतीने मानवाचा खरा फायदा शक्य आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शोधागणिक प्रज्ञेची कास धरून जीवन ज्ञानसंपन्न करण्याऐवजी…

१७. देहस्थिती

स्वामींच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण योग्य पथ्य-पाणी व सेवा-शुश्रूषा राखली नाही तर ती ढासळण्याची भीतीही होती. त्यामुळे हवापालटाची गरज…

८. ब्रह्मस्वरूप

आद्या म्हणजे आधीपासूनचा. सृष्टीच्या आधीपासून ब्रह्मच होतं. त्यामुळे आद्या म्हणजेच परब्रह्म. ॐलाही ऋषींनी ब्रह्मच म्हटलं आहे.

भानावर येण्यापूर्वी..

‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान.

१९५. क्रम

सगुण व अशाश्वत जगाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी शाश्वताच्या सगुण रूपाचा आधार प्रथम आवश्यक आहे. श्रीगोंदवलेकर

संबंधित बातम्या