Page 10 of एसएससी परीक्षा News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अविचारी निर्णयामुळे डोंबिवलीतील शाळा सध्या संभ्रमात सापडल्या आहेत.

मुंबईच्या विद्यार्थ्यांना चक्क चंद्रपूरचे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने बुधवारी परीक्षार्थीमध्ये गोंधळ उडाला आहे.
दहावीचा निकाल यंदा चांगला लागला याचा आनंद आहेच, पण उत्तीर्ण झालेल्या ८८ टक्क्यांपैकी ३५ ते ९० टक्के गुण मिळवणाऱ्यांचे प्रमाण…
दहावीच्या बीजगणिताच्या पेपरफुटीचा आणि त्याच्या अहवालाचा हे दोन्ही मुद्दे सध्या गाजत आहेत. अहवालात पेपरफुटीचा स्रोत कोण, याचा शोध लावण्याऱ्या मंडळाच्या…

दहावीच्या परीक्षेला गालबोट लावणाऱ्या कांदिवली पेपरफुटीप्रकरणी तपास समितीचा अहवाल अखेर बुधवारी सादर झाला. मात्र पेपरफुटी कशी व कोठून झाली याची…

प्रवेशपत्रांच्या विघ्नातून पार पडत दहावीची परीक्षा सुरू झाली खरी, पण आता बीजगणिताचा पेपर फुटल्याने त्याला गालबोट लागले आहे.

पूर्व यादीतून गायब झालेली नावे.. नावांमधील चुका.. प्रवेशपत्रांमधील गोंधळ या सर्व पाश्र्वभूमीवर १०वीच्या परीक्षेत अडचणी येतात की काय, अशी शंका…

राज्यभरात आज, सोमवारपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत असून प्रवेशपत्रांसंदर्भात झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे.

अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेला बसताना निव्वळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करूच द्यायचे नाही. अभ्यासेतर गोष्टींवरच विद्यार्थी आणि पालकांनी आपली शक्ती वाया घालवावी
दहावीच्या परीक्षेत प्रत्येक पेपरला एक दिवस सुटी देण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गतवर्षीच्या वेळापत्रकातील गोंधळानंतर…