Page 11 of दहावीतील विद्यार्थी News

पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने हे चित्र असल्याचे शासनाचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व शाळांच्या मुख्याध्यापकांनी अशा पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त…

नोकरीतील बदल पाहता विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनवण्यासाठी कौशल्य किंवा डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाची मागणी वाढत आहे.

आई, वडिलांचे आशीर्वाद आणि मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळे पीयूषने दहावीमध्ये ४३ टक्के गुण मिळविले.

दहावीच्या परीक्षेमध्ये ३५ टक्के मिळवणाऱ्या विशाल कराडने एका मुलाखतीमध्ये भविष्यात इंजिनिअर किंवा कलेक्टर व्हायचे आहे असे सांगितले.

दुर्वाच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

संपूर्ण दिवस कामाच्या ठिकाणी घाम गाळून हे विद्यार्थी रात्री शाळेत शिक्षण घेत होते.

अंतर्गत मूल्यमापनामुळे जवळपास सर्वच विद्यार्थी गेल्या वर्षी उत्तीर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर यंदा पारंपरिक पद्धतीने झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाने शुक्रवारी…

यंदाच्या निकालातही कोकण विभागाने वर्चस्व राखले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के…

कोकण विभागाचा राज्यात सर्वाधिक निकाल लागला मात्र शंभर पैकी शंभर गुण घेणारे कोकण विभागात केवळ तीन विद्यार्थी आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९३.८३ टक्के विद्यार्थ्यांचे अभिनंदन करायला हवे.

विविध शासकीय, अशासकीय संस्थांनी कौशल्यावर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षण, समुपदेशासाठी शिबीर आयोजित करण्यासाठीचे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी…