देशातील थकीत ‘एफआरपी’ साडेपंधरा हजार कोटींवर, संकटातील साखर कारखान्यांपुढे कायद्याची टांगती तलवार उत्पादकांची ‘एफआरपी’ एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवे संकट उभे राहिले आहे. By दयानंद लिपारेMarch 21, 2025 08:44 IST
१४ दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर शरीरावर काय परिणाम दिसून येईल? सुमुखी सुरेशने स्वीकारले होते हे आव्हान, वाचा याचे फायदे Sumukhi Suresh’s 14-day no-sugar challenge : तुम्ही कधी विचार केला का, जर काही दिवस साखरेचे सेवन केले नाही तर काय… By निकिता जंगलेMarch 17, 2025 17:17 IST
विश्लेषण : महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर आर्थिक समस्या कशी काय? प्रीमियम स्टोरी केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले. By दयानंद लिपारेMarch 17, 2025 04:52 IST
साखर कारखान्यांसाठी कापणी यंत्र योजना- बनावट खते, कीटकनाशकांच्या जलद विश्लेषणासाठीही यंत्र साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कापणी यंत्र (हार्वेस्टर) योजनेची आखणी करीत आहे. जेणेकरून ऊस तोडणी मजुरीवरील खर्च कमी होऊन… By लोकसत्ता टीमMarch 16, 2025 20:29 IST
साखर कारखानदारी संकटात, दोनशेवर कारखान्यांची सरकारकडे मदतीची मागणी उसाच्या प्रलंबित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव, व्यापारी देणी, ऊसतोडणी वाहतुकीची थकलेली देयके, आधीच्या कर्जावरील हप्ते – व्याजाचा बोजा यामुळे राज्यातील… By दयानंद लिपारेMarch 16, 2025 01:20 IST
‘स्वस्ताईचं टॉनिक’ तुम्ही घेतलंत का? प्रीमियम स्टोरी उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात. By वैद्य प. य. वैद्य खडिवालेUpdated: March 5, 2025 13:56 IST
पोटभर खाऊन झाल्यावरही गोड खावंसं का वाटतं? तुम्ही नुकतंच एक चविष्ट जेवण जेवला आहात. तुमच्या पोटात आणखी काही खायला जराही जागा नाहीये, पण तुम्हाला आणखी भूक लागली… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 24, 2025 21:49 IST
‘साखरेच्या क्रूरते’विरोधातील दबावतंत्र! आपल्या चहाच्या कपात येणारी साखर तिच्या निर्मितीमधली सगळ्यात शेवटची कडी असलेल्या ऊसतोड कामगारांसाठी मात्र कडूजार असते. त्यांच्या वाट्याला येणाऱ्या वेठबिगारीविरोधात… By लोकसत्ता टीमFebruary 20, 2025 01:56 IST
विश्लेषण : साखर उद्योगाबाबतच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे परिणाम कोणते? उसापासून निर्माण होणारी साखर देशांतर्गत मागणीपेक्षा अधिक असल्याचा गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन, साखर साठा कमी व्हावा यासाठी उसापासून… By दयानंद लिपारेFebruary 13, 2025 04:02 IST
साखर कारखाने आर्थिक अडचणीत; उसाच्या तुटवडा, कर्जांची फेररचना होणार उसाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चालू हंगामातील १६ कारखाने बंद झाले आहेत. परिणामी राज्यातील सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. By दत्ता जाधवUpdated: February 12, 2025 19:14 IST
दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक; हर्षवर्धन पाटील जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील… By लोकसत्ता टीमFebruary 11, 2025 18:55 IST
हर्षवर्धन पाटील व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची भेट, चेन्नई येथील भेटीत साखर उद्योगावर संवाद या बैठकीमध्ये तामिळनाडू राज्यातील साखर कारखानदारीचा विकास, इथेनॉल प्रकल्प उभारणी व त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) कडून कर्ज पुरवठा… By तानाजी काळेFebruary 10, 2025 16:41 IST
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्रीने ऐश्वर्या नारकर यांचे केले कौतुक; म्हणाली, “तिच्यात खूप गोडवा…”