Page 23 of साखर कारखाना News
उत्पन्नाच्या आधारावर शेतकऱ्यांना ऊस दर देण्याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला बुधवारी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.
विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.
राज्यातील २०२ पैकी ५७ सहकारी साखर कारखाने चालू, तर १०० बंद आहेत. दुसरीकडे ४० कारखाने विकले गेले, तर २४ मोडीत…
यंदाच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांसमोर शॉर्टमार्जनिची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या आíथक पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने…
राज्यातील कारखाने विक्रीच्या संदर्भात ‘सहकार वाचवा-महाराष्ट्र वाचवा’ ही जनजागरण यात्रा तुळजापूरहून नागपूर हिवाळी अधिवेशनाकडे निघाली आहे.
शिरपूर शेतकरी साखर कारखान्याची जमीन कर्जफेड करण्याच्या नावाखाली विकण्याचा घाट घातला जात असून संचालक मंडळ सभासदांच्या हिताला बाधाc

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्याकडून होणारी ऊसतोड बार्शी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडली.
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत अंतिम दरासाठी २५० रुपये द्यावेत व इतिवृत्तातील गटवार पद्धत यावरून वादंग माजले. ऊस दर…

संपूर्ण महाराष्ट्रावर एकेकाळी निरंकुश अधिराज्य गाजवणारी नावाजलेली सहकारी साखर कारखाना चळवळ उद्ध्वस्त करून हा ‘गोड’ उद्योग खासगी उद्योगपती
करारानुसार ५४ कोटी रुपये घेऊन राजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदय साखर कारखान्याची मालकी संचालक मंडळाकडे द्यावी, असा निर्णय साखर आयुक्त विजयकुमार…

तीन वर्षांत १०० टक्के ऊस ठिबक सिंचनावर गेला पाहिजे. या विषयी आता विचार केला नाही तरी पुढील वर्षी हे बोलावेच…
विदर्भातील सहकारी साखर कारखाने एकामागून एक बंद पडत असताना हे कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. अनुदानाची प्राप्ती…