‘साखर कारखान्यांना २ हजार कोटी ही शेतकऱ्यांची थट्टाच’

राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला…

बीडमधील ६ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ८४ कोटी थकले

उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन दर द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी प्रतिटन जवळपास…

मराठवाडय़ातील १८ कारखान्यांकडे ऊस खरेदीकराचे ११४ कोटी बाकी

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्य़ांतील १८ साखर कारखान्यांनी ऊस खरेदीकराचे १११ कोटी ८४ लाख रुपये थकविले आहेत. विक्रीकर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना निवडणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. ९९ मतदान केंद्रांवर ९ हजार ७९२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.…

साखर कारखाने ठरतायेत प्रदूषणाचे स्रोत

ग्रामीण भागाच्या विकासात मोलाची भर घालत असल्याचा दावा जिल्ह्यातील साखर कारखाने करीत असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांना ठोठावलेल्या दंडामुळे…

जलादेशाचा आदर व्हावा

‘साखर कारखानदारीला मराठवाडय़ातून हद्दपार करा’ या भूमिकेमागील तथ्य गेली १५ वर्षे कायम आहे. उसासाठी वाटेल तसा पाणीपुरवठा होतो,

सरकारी कृपेने साखर कारखान्यावर ताबा

सत्तेच्या जोरावर कोणतीही परवानगी न घेता, एका भाजप नेत्याच्या निकटवर्तीयाने पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतल्याचे उघड…

साखर कारखान्यांना पहिली उचल न दिल्याने बजाबल्या नोटिसा

ऊस दराचा प्रश्न अद्याप मिटलेला नसला तरी सांगली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना गाळपानंतर १४ दिवसांत पहिली उचल दिली नाही म्हणून…

जिल्हा बँकेच्या वसुलीबाबत आज सहकारमंत्र्यांबरोबर बैठक

तेरणा आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांकडे थकीत ३०० कोटी रुपयांची वसुली व शासनाकडील थकहमी या विषयावर सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील…

संबंधित बातम्या