साखर कारखान्यांच्या विक्रीत राज्य बँकेचेच ‘फिक्सिंग’

संचालक मंडळाने बुडवलेल्या साखर कारखान्यांकडील कर्जवसुलीसाठी त्याची विक्री करण्याच्या व्यवहारात राज्य सहकारी बँकेनेच ‘फिक्सिंग’ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

‘शिसाका’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाने राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिसाका कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांच्या घरासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन…

परभणी जिल्ह्यात पाच लाख टन ऊस गाळप

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर्स, त्रिधारा व योगेश्वरी या तीन कारखान्यांचे गेल्या दोन महिन्यांत आजपर्यंत ४ लाख ८६ हजार मेट्रिक टन…

वायदे बाजारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा लवकर कार्यान्वित व्हावी – मुख्यमंत्री

मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झालेले असतानाही गेल्या वर्षी देशामध्ये साखर आयात कशी झाली हे कोडे उलगडलेले नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

शिरपूर साखर कारखान्याच्या कामगारांची निदर्शने

जिल्ह्य़ातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व १७ संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष व्ही. यु. पाटील यांच्या…

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गुप्त समझोता?

जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला असला, तरी अद्याप साखर कारखान्यांनी उसाच्या पहिली उचल जाहीर केलेली नाही. उसाचा पहिला हप्ता देण्यासंदर्भात…

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या साखर कारखान्यांना अवघा २५ हजारांचा दंड !

उत्पन्नाच्या आधारावर शेतकऱ्यांना ऊस दर देण्याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला बुधवारी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली.

ऊस आंदोलनात बळी गेला तो बळीराजाचाच

विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.

संबंधित बातम्या