Page 2 of साखरेचे दर News

गेल्या हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये वाढले होते. साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून चांगली प्राप्ती झाली आहे.

जागतिक तापमानवाढीसह विविध कारणांमुळे जगात यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. मधुमेही रुग्णांनी रोज पाय तपासावेत.

गाळपाची तयारी जोरदारपणे सुरू असली तरी आर्थिक समस्यांचे चित्र गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करावयाची साखर ई-मार्केटमधून उचलण्याचा निर्णय घेतला गेला.
साखर नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग सट्टेबाजांच्या विळख्यात सापडला आहे.

मांजरा परिवाराच्या साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन दोन हजार ते एकवीसशे रुपयांपर्यंत ‘एफआरपी’प्रमाणे भाव दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर…
साखरेच्या भावातील चढ-उतारामुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडली असताना मांजरा परिवारातील साखर कारखाने यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. साखर उद्योगातील स्थित्यंतरामुळे…

जवळपास दरवर्षीच आंदोलन करावे लागूनही ऊस उत्पादकांना त्यांच्या मागणीइतका भाव मिळत नाही, याचे खापर सहकारी साखर कारखान्यांतील अपप्रवृत्तींवर फोडणे ही…

ऊसदराच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना शेतक ऱ्यांना पांगविण्यासाठी गुरुवारी कूर (ता. भुदरगड) येथे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तर काल सांगली…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यातील सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस…

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, यासाठी सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात या वर्षी ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांचा बळी गेला.…