Page 14 of साखर News

पाच हजार क्विंटल साखरेचे गौडबंगाल

अंत्योदय व दारिद्रय़ रेषेखालील सर्व परिवारांना साखर पुरवठा नियमित होत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. केंद्र सरकारने साखर नियंत्रण मुक्त केल्याने…

‘लोंढय़ा’वर बंदी; ‘ठिबक’लाच संधी!

दुष्काळाचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे; पण गांभीर्य म्हणजे सुतकीपणा नव्हे. संवेदनशीलतेच्या दाखवेगिरीची स्पर्धा नको आहे. दूरगामी निदान व ठोस उपाय…

सवलतींच्या साखरगाठी.. तरीही विक्रीची गुढी उतरती!

साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी करून नववर्षांचे स्वागत करण्याचा पायंडा आहे. या मुहुर्तावर गृहनोंदणी वा वाहनखरेदी करून…

नियंत्रणमुक्तीनंतरची खडतर वाटचाल

केंद्र सरकारने साखर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे कोणते परिणाम होणार याचा हा ऊहापोह.. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी…

साखरनिर्मितीसाठी उसातील पाण्याचा वापर

बाहेरील पाण्याचा एकही थेंब न घेता उसातीलच पाण्याचा पुनर्वापर करत साखरनिर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग गुरुदत्त शुगर्स कारखान्याने साकारला आहे. यामुळे…

शर्करायुक्त शीतपेयांमुळे दरवर्षी दीड लाखांहून अधिक मृत्यू

शर्करायुक्त पेयांमुळे जगभरात दरवर्षी एक लाख ऐशी हजार लोक मृत्युमुखी पडतात, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह इतर काही वैज्ञानिकांनी केला…

साखर आयात-निर्यात धोरणात बदलाची आवश्यकता – आवाडे

देशातील साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु असल्या तरी आयात-निर्यात धोरणमुक्तीच्या निर्णयातही बदलाची आवश्यकता आहे. आयात साखरेवर जादा…

नगरला एकाच वेळी दोन ठिकाणी आग

उन्हाळ्यामुळे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून तुटपुंज्या साधनांनिशी महापालिकेचा अग्निशमन विभाग या आगींचा यशस्वी सामना करत आहे. आज…

वैजापूर, पैठणचे शिधाधारक साखरेपासून वंचित राहणार

जिल्ह्य़ातील दारिद्रय़रेषेखालील शिधाधारकांना साखरपुरवठा करणे अवघड बनले आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३ महिन्यांपासून १ हजार ५४५…

एक प्रयोग अयशस्वी, एक प्रायोगिक!

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पीकरचना बदलता यावी, यासाठी उसाऐवजी बिटापासून साखरनिर्मिती करता येऊ शकते काय, याची चाचपणी सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद…

साखरेवरील नियंत्रण हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार- मुंडे

उसापेक्षा साखरेचे बाजारभाव जास्त हे चित्र कायम राहिल्यास साखर कारखाने बंद पडतील, अशी भीती व्यक्त करतानाच साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाल्यासच…