साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी करून नववर्षांचे स्वागत करण्याचा पायंडा आहे. या मुहुर्तावर गृहनोंदणी वा वाहनखरेदी करून…
केंद्र सरकारने साखर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे कोणते परिणाम होणार याचा हा ऊहापोह.. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी…
देशातील साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु असल्या तरी आयात-निर्यात धोरणमुक्तीच्या निर्णयातही बदलाची आवश्यकता आहे. आयात साखरेवर जादा…
जिल्ह्य़ातील दारिद्रय़रेषेखालील शिधाधारकांना साखरपुरवठा करणे अवघड बनले आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३ महिन्यांपासून १ हजार ५४५…
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पीकरचना बदलता यावी, यासाठी उसाऐवजी बिटापासून साखरनिर्मिती करता येऊ शकते काय, याची चाचपणी सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद…