३२ साखर कारखान्यांच्या विक्रीस स्थगिती

गलथान व्यवस्थापन व राजकीय हस्तक्षेपामुळे पार गाळात गेलेल्या ३२ सहकारी साखर कारखान्यांची विक्री करून आपले पैसे वसूल करण्याच्या राज्य सहकारी…

सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीवर बंदी!

नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी खासगी साखर कारखानदारीत उतरल्याने सहकारी साखर कारखानदारीच्या अस्तित्वाचा

‘राज्य बँकेच्या धर्तीवर साखर उद्योगाचे पुनर्वसन आवश्यक’

तोटय़ात गेलेली राज्य सहकारी बँक ज्या पद्धतीने नफ्यात आणली गेली, त्याच प्रकारे तोटय़ातील साखर कारखाने नफ्यात आणण्यास सरकारने पावले उचलावीत,…

विभागातील ३५ पैकी केवळ ३ कारखाने नफ्यात

औरंगाबाद विभागातील ३५ सहकारी साखर कारखाने तब्बल बाराशे कोटी रुपयांनी तोटय़ात असून, सर्वाधिक तोटा बीड जिल्हय़ातील ७ कारखान्यांचा २९३ कोटींचा…

ब्राझील, पाकिस्तानच्या साखरेला पायबंद

केंद्र सरकारने ब्राझील आणि पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या स्वस्त साखरेला पायबंद घालण्यासाठी, तिच्यावरील आयात शुल्क सध्याच्या १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेण्याचा…

आता साखरही महागणार

ब्राझील-पाकिस्तानातून आयात होणाऱ्या स्वस्त साखरेमुळे देशांतर्गत उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला साखर विकावी लागत असल्याच्या साखर कारखानदारांच्या आर्जवाचा स्वीकार करीत केंद्र…

अतिसाखर ह्रदयाला हानिकारक

तुमची साखरेची आवड ही तुमच्या ह्रदयाला हानिकारक ठरू शकते. खूप साखर खाण्याने ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा दावा एका नवीन…

उसासाठी समर्थ पर्याय

महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणही ज्या नगदी पिकावर अवलंबून आहे, त्या उसाला पर्याय कितीही सुचवला तरी तो स्वीकारला जाईलच असे…

रेशन दुकानांमधील साखरेचा दर प्रतिकिलो साडेतेरा रुपयेच राहणार

साखर नियंत्रणमुक्त झाली असली, तरीही शिधापत्रिकेवर मिळणारी साखर यापुढेही प्रतिकिलो साडेतेरा रुपये याच दराने दिली जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन…

नियंत्रणमुक्तीनंतर भाव गडगडल्याने साखर उद्योगात चिंता

साखर उद्योग नियंत्रणमुक्त केल्यानंतर साखर कारखानदारांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच साखरेचे दर प्रतिक्विंटल २८५० रुपयांपर्यंत गडगडल्याने साखर कारखानदारीसमोरील चिंता वाढताना दिसत…

साखर, इंधन व कपडय़ावरील करवाढ रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

महापालिकेने जकातीऐवजी लागू केलेल्या स्थानिक संस्था करात अनेक त्रुटी असून साखर, इंधन व कपडय़ांवरील करवाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा…

पाच हजार क्विंटल साखरेचे गौडबंगाल

अंत्योदय व दारिद्रय़ रेषेखालील सर्व परिवारांना साखर पुरवठा नियमित होत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. केंद्र सरकारने साखर नियंत्रण मुक्त केल्याने…

संबंधित बातम्या