Page 4 of ऊस News
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी १५ दिवसांच्या आतच मागे घेतली आहे. महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते आणि साखर कारखानदारांनी या निर्णयाला…
बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची…
केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे. या…
एफआरपी अधिक १०० रुपये प्रती टन मिळावेत अशी मागणी होती. दत्त इंडिया कारखाना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली.
महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी तातडीने ऊपाययोजना करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी निवेदनाद्वारे…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.
यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात उसाचे उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र दिसत असतानाच अवकाळी…
गोंदिया शहरातील बाजारपेठेमध्ये तुळशी विवाहसाठी लागणारे साहित्य विक्रीस दाखल झाले आहे.
ऊस दरावर तोडगा निघाल्याने याबाबतचे आंदोलन काल मागे घेण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी उसाच्या मळ्यामध्ये पुन्हा संचार दाटला.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी झालेली आहे.
शिरोळ येथे आज ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला.