supriya sule, सुप्रिया सुळे
कोणत्याही बंदीपेक्षा समस्येचे निराकरण महत्त्वाचे – सुप्रिया सुळे

कोणत्याही प्रकारच्या बंदीमुळे समस्यांचे निराकरण होत नाही. मग प्रश्न उसाचा असो किंवा अन्य कोणताही.

धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, मोदींचे पवारांना पत्र

सद्यस्थितीत धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात लिहिल्याचा…

शिवशाहिरांचे विविध राजघराण्यांकडून अभिनंदन!

सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, तंजावरचे युवराज प्रतापसिंह भोसले,आदी राजघराण्यांतील मान्यवरांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल…

संबंधित बातम्या