Page 10 of सुषमा स्वराज News
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले. मात्र पाकिस्तान संवाद प्रक्रियेत अडथळे निर्माण करत…

भारत आणि अरब राष्ट्रे यांच्यातील संबंध सौहार्दतेचे राहावेत यासाठी मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये स्थैर्य आणि शांतता असणे गरजेचे आहे. या राष्ट्रांमधील ‘अरब…

भारत आणि अमेरिका हे २१ शतकातील विकासाच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार असून भारताच्या भूमिकेचा आम्ही आदर करतो, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री…
भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात जशी भारताची भूमिका होती, तशीच आताही आहे, असे…
बांगलादेशी निर्वासितांना अभय देतानाच, तेथील घुसखोरांना मात्र १६ मेनंतर भारतातून परत जावेच लागेल, अशी नि:संदिग्ध घोषणा नरेंद्र मोदी यांनी मे…
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि आखाती देशांमधील भारतीय राजदूत यांच्यादरम्यान आज(रविवार) दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इराकप्रश्नी चर्चा करण्यात आली.
वादग्रस्त तिस्ता नदी जलवाटप करारासंदर्भात राष्ट्रीय सहमती घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी खात्री भारताने गुरुवारी बांगलादेशला…
नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर एकच आठवडय़ात झालेल्या भारत-चीन यांच्यातील बैठकीत रविवारी सौहार्दपूर्ण आणि ठोस चर्चा झाली.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री…

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मोदी सरकारकडे लागले असल्याचे चित्र आहे, यात अमेरिकादेखील मागे नाही. अमेरिकेलासुद्धा भारताबरोबरचे आपले संबंध आणखी दृढ…
भारताविरोधातील दहशतवादी हल्ले थांबवले, तरच दोन्ही देशांत चर्चा होऊ शकेल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे समपदस्थ नवाझ…

पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्याचा भारताचा मानस आहे परंतु, दहशतवादी घडामोडींना पायबंद घालणे तितकेच महत्वाचे त्याशिवाय दोन्ही देशांतील संबंध दृढ होऊ…