Page 8 of सुषमा स्वराज News

तामिळबहुल भागातील सैन्य कालपरत्वे कमी केले जाईल, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांनी सूचित केले आहे.

ओमानला भारताशी द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यास खूप वाव आहे असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या दौऱ्याप्रसंगी सांगितले.

भारत, अमेरिका आणि चीन या तीन देशांतील कोणत्याही दोन देशांचे संबंध हे त्यांच्यातील सुखी साहचर्यावर अवलंबून नाहीत. तर तिसऱ्याशी असलेल्या…
भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताचीही इच्छा आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मे महिन्यात…
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज शनिवारपासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जात असून नवे परराष्ट्र सचिव एस.
एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती आपण स्वतः माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना दिल्याचा खुलासा परराष्ट्रमंत्री…
पाकिस्तानने दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि भारतद्वेषाचा प्रचार करणे सुरूच ठेवले असून, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले…

सिडने शहरातील ओलीस-नाटय़ व पाकिस्तानातील पेशावरमधील शाळेवर झालेल्या नृशंस हल्ल्याविरोधात मानवतेच्या स्थापनेसाठी लढणाऱ्यांनी हातात हात घेऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सज्ज…

या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा…

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा ‘भगवद्गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ करण्याचा विषय मांडल्याने सर्व विरोधी पक्ष सरकारवर संतप्त झाले आहेत.
भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यात यावे, या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज विधिमंडळ परिसरातही उमटले.

भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी दिल्लीतील एका सभेमध्ये केली.