Page 3 of तापमान News
राजस्थानातील उष्ण वाऱ्यांचा परिणाम; विजेच्या मागणीतही सर्वकालीन उच्चांक
बिहार येथील माणसाचा दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
गेल्या काही वर्षांत जगभरात अनेक ठिकाणी विक्रम तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जगातच सूर्य आग ओकत आहे, हे…
दिल्लीत उन्हाचा पारा ५२.३ अंशांवर देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद
उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांपासून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. राजस्थानच्या फलोदी येथे रविवारी (२६ मे) ५०…
दिल्ली, मध्य आणि वायव्य भारतातील अनेक भागांप्रमाणेच, मुंगेशपूर आणि नरेला येथील दोन स्वयंचलित हवामान केंद्रांवर कमाल तापमान ४९.९ अंश सेल्सिअसपर्यंत…
उष्णतेवर मात करण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ही प्रणाली बसवण्यात आली असून प्रवाशांना थोडासा का होईना गारवा मिळू लागला आहे.
तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उदाहरणार्थ प्रत्यक्ष तापमान ३४ डिग्री सेल्सियस असेल, पण आर्द्रता ७५ टक्के…
नवतपाच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख वर चढत असताना, आता नवतपा सुरू झाल्यानंतर तो आणखी वेगाने वर जात आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांत सोमवारी (२७ मे) उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. तप्त उन्हामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे.
देशाच्या अनेक भागात शनिवारीही उष्णतेची लाट कायम राहिली. राजस्थानातील फलोली येथे तब्बल ५० अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.