Page 107 of कसोटी क्रिकेट News

कसोटी मालिका पाच सामन्यांची असू नये -रवी शास्त्री

कसोटी क्रिकेट हा खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणारा सर्वोत्तम प्रकार आहे. मात्र पाच सामन्यांची मालिका असू नये, असे मत भारतीय क्रिकेट…

ना खेद, ना खंत?

भारताने तिसरी कसोटी डावाने गमावली आणि मालिकासुद्धा. परंतु संघातील कोणाच्याही चेहऱ्यावर ना खेद, ना खंत? भले आम्ही मालिका गमावली असेल,…

पानिपत!

अनाकलनीय या एकाच संज्ञेने वर्णन करता येईल, असा सुमार खेळ करत भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि…

श्रीलंका विजयाच्या उंबरठय़ावर

विजयासाठी मिळालेल्या २७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची चौथ्या दिवसअखेर ७ बाद १२७ अशी घसरगुंडी उडाली आहे. श्रीलंकेला कसोटी विजयासाठी ३…

कपिलच्या पराक्रमामुळे लॉर्ड्सवर इतिहास घडला!

लॉर्ड्सवर २५ जून १९८३ या दिवशी भारताने इतिहास घडवला होता. वेस्ट इंडिजचे संस्थान खालसा करत पहिल्यांदाच अनपेक्षितपणे विश्वविजयाचा अद्भुतानुभव दिला.…

आजपासून भारत-इंग्लंडमधील दुसरी कसोटी

लॉर्ड्स, हे नाव घेतल्यावर प्रत्येक क्रिकेटप्रेमीबरोबर खेळाडूंच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण होते आणि मस्तक लीन होते. गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड…

पराभव टाळल्याचेच समाधान -बिन्नी

कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावल्याच्या आनंदापेक्षाही संघाचा पराभव टाळण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान अधिक महत्त्वाचे आहे,

जयवर्धनेची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. चालू वर्षांत मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या दोन…

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींना आजच्या विज्ञान युगात फारसा थारा नसला तरी काही गोष्टी अनाकलनीय पद्धतीने घडत असतात, त्याला…