ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध जलसाठे अपुरे आणि भविष्यकालीन गरजेसाठी प्रस्तावित धरणे पर्यावरणीय प्रश्न तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेली…
कुरघोडीच्या राजकारणात घोडेबाजाराने मिळविलेली सत्ता टिकविण्याच्या नादात अंबरनाथमधील नागरी सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना भोगावा…
ठेकेदाराच्या असहकारामुळे घंटागाडीचा प्रयोग पुरता फसल्याने नवी मुंबईतील सर्वच उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचले होते. मुसळधार पावसात जागोजागी कचरा…
रविवारपासून मुंबई, ठाण्यासह पाच जिल्ह्य़ांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात तरी चांगली झाली आहे. यंदा पाऊस…
पहिल्या मान्सून रविवारचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटल्यानंतर आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाने उसंत न घेतल्याने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.…