‘बेस्ट’च्या ‘ठाणे-बॅकबे’ सेवेला शेअर टॅक्सीचे आव्हान

नरिमन पॉइंटहून ठाण्याला जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागाने नरिमन पॉइंट ते ठाणे हा नवीन शेअर टॅक्सीचा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.…

पाण्याचे दुर्भिक्ष तरी धरणाकडे दुर्लक्ष!

ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध जलसाठे अपुरे आणि भविष्यकालीन गरजेसाठी प्रस्तावित धरणे पर्यावरणीय प्रश्न तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेली…

उपवन बाइक रेसिंगचा नवा अड्डा

धूम स्टाइल वेगाने शांतता आणि सुरक्षितता धोक्यात ठाण्यातील उपवन तलावाचा परिसर शहराच्या इतर भागांच्या तुलनेत शांत आणि वाहतूक कोंडी मुक्त…

अंबरनाथकरांची वाट खड्डय़ांनी अडवली

कुरघोडीच्या राजकारणात घोडेबाजाराने मिळविलेली सत्ता टिकविण्याच्या नादात अंबरनाथमधील नागरी सुविधांकडे लोकप्रतिनिधींनी साफ दुर्लक्ष केले असून त्याचा त्रास मात्र शहरवासीयांना भोगावा…

‘झोपु’साठी दिलेल्या घरांमध्ये झोपडीदादांची घुसखोरी

डोंबिवली पूर्व भागातील दत्तनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे काम काही झोपडपट्टीदादांनी रोखून धरल्याने हे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या…

कळवा, मुंब्रा, खारेगाव वीजग्रस्त

एकीकडे कडक उन्हाळा, तर दुसरीकडे भारनियमन अशा दुहेरी त्रासामुळे हैराण झालेले कळवा, मुंब्रा परिसरातील रहिवाशी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले…

महापौरांच्या दौऱ्यापूर्वी नवी मुंबईची ‘सफाई’

ठेकेदाराच्या असहकारामुळे घंटागाडीचा प्रयोग पुरता फसल्याने नवी मुंबईतील सर्वच उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचले होते. मुसळधार पावसात जागोजागी कचरा…

‘एका रुपयात मुलीचा जन्मदाखला’

मुलीचा जन्मदाखला केवळ एका रुपयात देण्याचा ठराव होऊन एक वर्ष झाले, तरी बदलापूर शहरात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शहर राष्ट्रवादी…

मुंबई, ठाण्यासह बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये चांगला पाऊस

रविवारपासून मुंबई, ठाण्यासह पाच जिल्ह्य़ांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून, राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात तरी चांगली झाली आहे. यंदा पाऊस…

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस

पहिल्या मान्सून रविवारचा मुंबईकरांनी मनमुराद आनंद लुटल्यानंतर आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाने उसंत न घेतल्याने चाकरमान्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.…

लावणी सम्राज्ञीने उलगडला आठवणींचा कोलाज

भर पावसात सदाबहार लावण्यगीतांची बरसात! एकीकडे पहिल्या पावसाने संमेलनस्थळी फेर धरलेला असताना, त्याला न जुमानता ऐनवेळी खुल्या मैदानातून रोटरी सभागृहात…

हजारो सदनिकाधारक ठरले ‘अनधिकृत’

तब्बल ७२ टक्के रहिवासी बेकायदा इमारतीत राहत असल्याने अनधिकृत बांधकामांचे आगर अशी बदनाम ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील हजारो कुटुंबियांना शासकीय…

संबंधित बातम्या