वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरत असलेल्या बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गाने वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आणला आहे. या रेल्वेमार्गाने आजतागायत शेकडो वन्यप्राण्यांचे बळी घेतले आहेत.
जगभरातील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्याची क्षमता आहे ती ताडोबातील वाघांमध्येच. जागतिक पर्यटन नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर आहे.
रॉयल बंगाल प्रजातीच्या वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज पुन्हा भारतीय जंगलांमध्ये दुमदुमू लागला आहे. एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांची संख्या आता…