तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) हा एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. सध्या या पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सरकार आहे. या पक्षाने २०११ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली होती. तृणमूल पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेत तीन वेळा बहुमत मिळवले आहे आणि २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष आहे.


सुरुवातीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होत वाजपेयी सरकराचा भाग झाला होता. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने ७ जागांवर विजय मिळवला होता. तर १९९९ च्या निवडणुकीत पक्षाने भाजपसह ८ जागांवर विजय मिळवला होता. २००० मध्ये पक्षाने कोलकाता महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत तृणमूल ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तृणमूल पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली होती.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी ३४ जागांवर विजय मिळवला होता. तसेच पक्षाला पाच वेगवेगळ्या राज्यांमधून ६ टक्के मते मिळाली होती, त्यामुळे हा पक्ष राष्ट्रीय दर्जासाठी देखील पात्र ठरला होता. २ सप्टेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोगाने तृणमूल पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाची यशाची घोडदौड कायम राहिली. पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु त्यास भाजपकडून फटकाही बसला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ममता बॅनर्जींचा पक्ष निवडून आला आणि तिसऱ्यांदा राज्यात या पक्षाची सरकार स्थापन झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २९ जागांवर विजय मिळवला होता.


Read More
Pahalgam Attack : ‘आता सर्जिकल स्ट्राइक नको, थेट पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घ्या’, मुख्यमंत्र्यांच्या भाच्याचे पंतप्रधानांना आवाहन

टीएमसीची खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.

विरोधक आक्रमक होताच ममता बॅनर्जींचा मुर्शिदाबाद दौरा करण्याचा निर्णय

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान ११ एप्रिलला या जिल्ह्यात जातीय हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर मंगळवारी ममता यांनी मे महिन्याच्या…

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर युसूफ पठाणला का लक्ष्य केलं जातंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Murshidabad Violence : युसूफ पठाणवर का होतेय टीका? पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर काय घडलं?

Yusuf Pathan on Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाचारानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू व बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांच्यावर टीका…

Yogi Adityanath
Yogi Adityanath : “लातों के भूत…”, पश्चिम बंगालमधील दंगलींवर योगी आदित्यनाथ यांची संतप्त प्रतिक्रिया; तृणमूलबद्दल म्हणाले…

Yogi Adityanath on Bengal Riots : योगी आदित्यनाथ म्हणाले, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दंगेखोरांना शांतीदूत संबोधतात. परंतु, या दंगेखोरांना समजुतीची भाषा…

Murshidabad violence
मुर्शिदाबाद हिंसाचारप्रकरणी दीडशे जणांना अटक, घटनेवरून तृणमूल-भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी

हिंसाप्रकरणी समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेली छायाचित्रे, चित्रफिती बनावट असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे, तर धार्मिक छळामुळे लोक तेथून पळून जात…

Yusuf Pathan Instagram Post
Yusuf Pathan Post : मुर्शिदाबाद जळतंय अन् युसूफ पठाण….; पश्चिम बंगालमधील हिंसाचारादरम्यान इस्टाग्राम पोस्ट चर्चेत; भाजपाची सडकून टीका

टीएमसीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Mahua Moitra
Mahua Moitra : “आता आम्ही फक्त ढोकळा खायचा अन् जय श्रीराम…” दिल्लीतल्या मासळी बाजारातील ‘तो’ व्हिडीओ पाहून महुआ मोइत्रांचा संताप

TMC MP Mahua Moitra : “दिल्लीतल्या मासळी बाजारात गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही”, असं महुआ मोइत्रा म्हणाल्या.

तृणमूलच्या दोन खासदारांमध्ये कडाक्याचं भांडण; भाजपानं शेअर केला व्हिडिओ, ममतांकडून थेट निलंबनाचा इशारा (फोटो सौजन्य पीटीआय)
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट? खासदारांमध्ये कडाक्याची भांडणं; ममतांच्या पक्षात काय घडतंय?

Trinamool Congress Divide : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही या वादाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही खासदारांना पक्षातून निलंबित…

प. बंगालमध्ये ‘न भूतो… रामनवमी उत्सवाचे आयोजन’, तणावाची परिस्थिती उद्भवणार का?

२९ मार्चला पोलिसांनी लोकांना सोशल मीडियावरील चिथावणीखोर पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. ईद आणि रामनवमीदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना…

Amit Shah on Immigration Bill
Amit Shah : “भारत ही काही धर्मशाळा नव्हे”, लोकसभेत स्थलांतरण विधेयक मंजूर होताच अमित शाहांचा घुसखोरांना इशारा!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त अशाच लोकांना रोखेल ज्यांचा भारताला भेट देण्याचा हेतू दूषित आहे. याबरोबरच त्यांनी देश हा…

मतदान ओळखपत्र-आधार जोडणीचा मुद्दा, निवडणूक आयोगाने बोलावली महत्त्वाची बैठक

तसं तर निवडणूक आयोगाने अद्याप हे दोन्ही डेटाबेस लिंक केलेले नाहीत. मतदार याद्यांमधील बनावट नावं बाजूला करून नव्याने याद्या तयार…

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला झटका, तापसी मंडल यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असलेला हल्दिया हा मतदारसंघ सुवेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील…

संबंधित बातम्या