Page 23 of उदय सामंत News
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे
जगात आणि देशात मुंबईचे नाव खूप मोठे असून या शहरात दावोसच्या धर्तीवर जागतिकस्तरावरील परिषद घेण्याचा आमचा मानस आहे.
राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे तसेच त्याद्वारे नवउद्यमी घडविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
उद्योगांच्या वाढीसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी राज्य शासन उद्योगांना सोयीसुविधा, सवलती देण्यासाठी तयार आहे
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचीच आहे, असे स्पष्टपणे…
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीविषयी श्वेतपत्रिका प्रसृत करण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मात्र ज्या दिवशी माहिती मागविली त्याच दिवशी उत्तर देऊन हे सरकारी महामंडळ किती गतिमान कारभार करते…
आक्षी येथील दोन दुर्लक्षित शिलालेखांचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी केली होती.
उद्योगमंत्री उदय सामंत खोटं बोलत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी…
खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरला नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं
पळकुटे कोण आहे, हे मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला फटकारले.