Page 25 of उदय सामंत News

वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी…

खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरला नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं

पळकुटे कोण आहे, हे मुंबई महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला फटकारले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत, ते योग्यवेळी त्यांचा निर्णय घेतील, असेही उदय सामंत…

उदय सामंत म्हणतात, “महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल, अशी…!”

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…

रायगड जिल्ह्यात आणखी उद्योग कसे येतील आगामी काळात राज्यसरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतर उद्योगमंत्री उदय…

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले.

शिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले.