Page 29 of उदय सामंत News

uday samant car attacked Uddhav Aditya
उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…”

“मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं,” असंही ते म्हणाले.

uday samant car attacked
“विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहऱ्यामागे काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला.

uday samant car attacked Pune
उदय सामंत हल्ला प्रकरण : पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसहीत पाचजणांना अटक; शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष चिघळण्याची शक्यता

“असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी नोंदवलीय.

uday samant car attack
उदय सामतांच्या गाडीवर हल्ला, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; शंभुराज देसाई म्हणाले…

एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Shivsainik attack on uday samant vehical in pune spb 94
“केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये”; राऊतांवरील ईडी कारवाईनंतर उदय सामंतांचा सल्ला

संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असल्याचे मतही सामंतांनी व्यक्त केले आहे.

Uday Samant , Ratnagiri, Shiv Sena
रत्नागिरीत आमदार सामंत यांच्या समर्थकांना शिवसेनेच्या पदांवरून हटवले

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले.

uday samant eknath shinde uddhav thackeray
एकनाथ शिंदेंना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे का? उदय सामंतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, त्यांना धनुष्यबाण बळकावयाचा आहे, असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत.

uday samant
“आम्ही ५० जण बळी पडणार नाही” उदय सामंतांचं विरोधकांना प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मान-सन्मान राखला जात नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर…

anant geete
“रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद…”, अनंत गीतेंचं शिवसेना बंडखोरांवर टीकास्त्र!

गीते म्हणतात, ” जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी…!”