Page 2 of उजनी धरण News

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे धरणातून भीमा नदीच्या पात्रासह कालव्यावाटे पाणी सोडणे सुरूच आहे.

उजनीतील जीवघेण्या जलवाहतुकीपासून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीने कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) या अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर उड्डाणपुलाची…

सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरणात अवघ्या पाच दिवसांत २६ टीएमसी म्हणजे ५०…

उजनी धरणात पुण्यातील खडकवासला धरणातून बंडगार्डनमार्गे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग दुपारी घटला.

सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

दोन दिवसांपासून भीमा खो-यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे दौंड येथून उजनी धरणात मिसळणा-या पाण्याचा विसर्ग वाढण्यास मदत झाली आहे.

ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे सहा मृतदेह सापडले.

राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाने दुस-यांदा गठीत केलेल्या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे.

केवळ आश्वासनेच पदरात पडल्यामुळे स्थानिक गावक-यांचा संयम ढळू लागला असून राजकीय पक्ष आणि सत्ताधा-यांचे नाक दाबण्याची हीच वेळ असल्याची मानसिक…

सध्या धरणात उणे १८ टक्क्यापर्यंत पाणीसाठा खालावला असतानाच सोलापूर शहराकरिता धरणातून सहा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे.

उजनी पाणी नियोजन करताना चालू महिनाअखेर वजा १४.९५ टीएमसी म्हणजे वजा २७.९० टक्के पाणीसाठा गृहीत धरण्यात आला होता.

यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उजनी धरण मागील १५ आॕक्टोंबरपर्यंत सर्वाधिक ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठवण करू शकले