२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या तिन्ही मेट्रो मार्गांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात वसई-विरार, मिरारोडवासियांसह बदलापूरवासियांचे…
विठ्ठलवाडी परिसरात एका चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून पोलिसांकडे त्याच मुलीच्या पालकांविरूद्ध मारहाणीची खोटी तक्रार करण्याचा बनाव चिमुकलीनेच उघड केला.
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून आले होते. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकारही वाढले होते.