Page 25 of उत्तराखंड News

आमदार जेथलिया यांच्या कुटुंबातील पाच सदस्य अद्यापही बेपत्ता

केदारनाथ यात्रेसाठी गेलेली जिल्ह्य़ातील परतूरचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या कुटुंबातील पाच सदस्य अद्यापही बेपत्ता आहेत.

उत्तराखंडमध्ये साथीचे रोग नाहीत : केंद्राचा दावा

पूरग्रस्त उत्तराखंडमध्ये पाणी, अन्न अथवा हवेतून होणाऱ्या विषाणूसंसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले. हरिद्वार (अल्वालपूर), उत्तरकाशी…

वेश्यांची आपद्ग्रस्तांना मदत

उत्तराखंडातील जलप्रलयातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी स्नेहालयच्या पुढाकारातून शहरातील वेश्या व तृतीयपंथी पुढे आले आहेत. एक दिवसाच्या कमाईचे १३ हजार ३०१ रुपये…

कोल्हापुरातील ३९ यात्रेकरू सुखरूप परतले

गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी…

उत्तराखंडचा कित्ता

उत्तराखंडचा परिसर पर्यावरणदृष्टय़ा किती संवेदनशील आहे, टेहरीसारख्या मोठय़ा धरणाचा या भूभागालाच कसा धोका आहे, हे सांगणारे आंदोलक इथं होते.  तरीही…

उत्तराखंड – बळींची संख्या ८२२

उत्तराखंडला गेल्या आठ दिवसांपासून बसलेल्या महाप्रलयाच्या तडाख्यात अद्यापही जवळपास नऊ हजार यात्रेकरू अडकले असून मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि दाट…

प्रलयामध्ये अडकलेल्या यात्रेकरूंसाठी एक कोटींचे साहित्य वितरित

‘अखिल भारतीय मारवाडी युवा मंच’ व्दारा ‘राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता कोष’ मधून एक कोटी रुपयांचे साहित्य वितरित करणार असल्याची घोषणा अखिल…

उत्तराखंडमधील नद्यांच्या उत्खननासाठी दरवर्षी नवे प्रस्ताव

उत्तराखंडमधील महाभयंकर जलप्रलयानंतर उत्तराखंडमधील नद्यांच्या उत्खननाचा मुद्दा पेटू लागला असून अतिरेकी उत्खननामुळे नद्यांचे बदलते प्रवाह आणि पुराच्या पाण्याबरोबर प्रचंड वेगाने…

मदतकार्य पुन्हा सुरू!

गेल्या आठवडय़ात उत्तराखंडला तडाखा देणारा भीषण जलप्रपातातून सावरण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आह़े खराब हवामानामुळे रविवारी पहाटे काही काळासाठी थांबविण्यात आलेले…

जलप्रलयातील बळींची संख्या ५ हजार ?

गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण जलप्रपातातील मृतांचा आकडा ५ हजार होण्याची भीती शासकीय यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आह़े या प्रपाताच्या केंद्रस्थानी…

राज्यातील १६० भाविक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात राज्यातील सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून एकटय़ा बद्रीनाथमध्ये अडकलेल्यांची संख्या ५०० आहे. त्यांच्या सुटकेसाठी लष्कराचे…