विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आलेल्या वसई आणि भाईंदरच्या ४ पोलीस अधिकार्यांची पुन्हा आयुक्तालयात बदली करण्यात आली…
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी असलेला चिंचोटी महामार्ग पोलीस विभाग आता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत घेण्यात आला आहे.