Page 52 of विदर्भ News
यंदा खरीप हंगामात राज्यात झालेल्या सततच्या पावसाचा सोयाबीनला मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात सोयाबीनच्या उत्पादनात २.१०६ लाख मेट्रिक
‘अॅडव्हांटेज विदर्भ’चे यशस्वी आयोजन झाल्यानंतर विदर्भात औद्योगिक क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीशिवाय विकास शक्य नाही. विदर्भाच्या लोकांची संयम बाळगण्याची क्षमता संपुष्टात आल्याने २९ ऑगस्टला राज्यात सर्वाधिक शेतकरी
पश्चिम महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला असता जनावरांच्या दावण्याकरिता सरकार १८०० कोटींची मदत करते, तर विदर्भात ओला दुष्काळ पडल्यानंतर हेक्टरी साडेसात…
विदर्भातील शेतक ऱ्यांनी आता नापिकीची धसला घेतला असून एका शेतक ऱ्याचा शेतातच मृत्यू झाला असून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर विदर्भ संयुक्त कृती समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवसभर उत्स्फूर्त धरणे…
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या घोषणेनंतर ऐरणीवर आलेल्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी..
तेलंगण राज्याच्या निर्मितीचा निर्णय होताच स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. शिवसेनेने महाराष्ट्राचे तुकडे करण्यास विरोध दर्शविला असतानाच…

आतापर्यंत गोंदिया पुरापासून संरक्षित असणारे शहर समजले जात होते. मात्र, गेल्या ५-१० वर्षांत ज्या ज्या वेळी अतिवृष्टी झाली त्या त्या…

भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेसह गडचिरोली जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या उपनद्याही फुगल्या आहेत.

आर्णीसह तालुक्यात १८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असून अरुणावती धरण ओव्हर फ्लो झाल्याने ७ दरवाजे उघडण्यात आले असून आर्णीसह तालुक्यातील…
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी पक्षातच खडाजंगी बघावयास मिळाली. दलित वस्ती सुधार योजनेच्या याद्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष…