विराट कोहलीकडे जोखीम पत्करण्याची उत्तम क्षमता आहे. तो भारताची परदेशातील कसोटीमधील कामगिरी सुधारू शकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक अॅडम…
कोलंबो कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या श्रीलंकेच्या कुमार संगकारासाठी भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने एक खास संदेश लिहीला.
श्रीलंकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर वादग्रस्त डीआरएसच्या (पंचांच्या निर्णयाचा पुनर्आढावा) उपयुक्ततेबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असे मत भारताचा कसोटी…