माण खटावचा पाणी प्रश्न सोडविणार- मुख्यमंत्री

दुष्काळी भागातील माण खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगतानाच पावसाने साठलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे मोल ओळखून त्याचा…

नीरा नदीवरील पुलाचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश

नीरा नदीवरील पुलावर नुकत्याच झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून या परिसराचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश केला आहे.

नीरा नदीच्या पात्रातील पुलाचा अपघात प्रवण क्षेत्रात नव्याने समावेश

पुणे-कोल्हापूर महामार्गावर सातारा जिल्ह्य़ात अपघातप्रवण अशी आठ क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) असल्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभ्यास केला असून नीरा नदीच्या पात्रातील पुलाचा…

दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्याच्या वाई प्रांताधिका-यांच्या सूचना

महाबळेश्वर पाचगणीत दिवाळीच्या सुटीत होणारी पर्यटकांची व त्यांच्या गाडय़ांपासून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व खात्याच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, नियोजन करावे…

जशास तसे उत्तर देण्याचा अजित पवारांचा सल्ला

जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा, दोषारोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार…

‘वाई अर्बन’ चा ‘वसंतदादा पाटील पुरस्कारा’ने सन्मान

सातारा जिल्हयातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या दि वाई अर्बन को-ऑप. बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या ‘वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी…

तुळजापूरच्या घटनेने मांढरदेवच्या आठवणी ताज्या!

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.

वाईजवळ विष देऊन मोराची हत्या

येथील केंजळ गावाच्या हद्दीत मक्याच्या दाण्यातून विषारी औषधाद्वारे मोरांची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका मोराचा मृत्यू तर…

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत – देशमुख

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत. संस्कारित मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती होय, असे उदगार पुण्याचे महसूल आयुक्त प्रभाकर…

‘बोरीचा बार’ ची परंपरा कायम

वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम…

सहा पदरीकरणाचे काम रोखण्याचा इशारा

पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शेतक ऱ्यांना व स्थानिकांना न जुमानता मुजोरपणे करत असल्याने सहापदरीकरणाचे काम रोखण्याचा…

संबंधित बातम्या