Page 2 of युद्ध (War) News

शनिवारी दिवसभरामध्ये युद्धाचा पारा चढला असताना अचानक शांततेची अमेरिकाप्रणीत ढगफुटी कशी झाली हे समजलेच नाही… पाकिस्तान नव्हे तर भारतालाही संकटातून…

शांतता हाच खरा विजय आहे,’ अशी भूमिका माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) मनोज नरवणे यांनी मांडली. तसेच, कोणत्याही समस्येचा पहिला उपाय…

भारतीय सैनिकांसाठी देशसेवेच्या तुलनेत काहीच मोठे नसते हे बुलढाणा जिल्ह्यातील तीन कर्तव्यकठोर सैनिकांनी सिद्ध केले आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील…

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध गटातून भारतीय सैन्याच्या शौर्याचे अभिमानास्पद गोडवे गायले. आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याबाबत मोठे…

युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे, असे मत भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे…

अर्जुनी मोरगाव येथील एक जवान आपल्या कौटुंबिक विवाह सोहळ्या करिता आला होता.पण त्याला त्याच्या मुख्यालयातून परतीचा निरोप येताच त्याला विवाह…

.भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. अशा स्थितीत नैमित्तिक सुटीवर आलेल्या जवानांना कर्तव्यावर हजर…

भारत पाकिस्तान यांच्यामधल्या सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे युद्धाची चर्चा होती. काहींना ते व्हायला हवे होते, तर काहींना टाळले जायला…

खोटं बोलणं, फेक न्यूज तयार करणं, फेक व्हिडीओ तयार करणं, इंटरनेट, सेलफोन, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांतून खोटा, द्वेषमूलक, हिंसक मजकूर…

ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांवर प्रक्षोभक, अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेऊन आहे. त्यात समाज…

मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी देवीला साकडे घालण्यात आले. देवस्थान समितीकडील माजी सैनिक असलेले सुरक्षारक्षक महादेव शिंदे आणि सरकारचे प्रतिनिधी…

सागरकिनारी भागात गस्तीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली असून सागरी सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनाही अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले…