mess at anewadi toll plaza after blocking warkari
साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना अडवल्याने गोंधळ

वारकऱ्यांना टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले  असताना सुद्धा या  टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडविण्यात आली.

tukaram maharaj alandi dehu temple
वारी निमित्त आळंदीत अभूतपूर्व व्यवस्था, एकाच वेळी १५ हजार वारकरी घेणार माऊलीचे दर्शन

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे.

Saint Shreshtha Dnyaneshwar Mauli
आळंदी : गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी खबरदारी, माऊली प्रस्थानावेळी प्रमुख दिंडीतील प्रत्येकी ‘इतक्या’ वारकऱ्यांना प्रवेश

४ हजार नागरिकांची क्षमता असलेल्या माऊलींच्या मंदिरात गेल्यावर्षी १७ हजार वारकरी उपस्थित होते.

Departure to Pandharpur for Ashadhi Wari by Shegaon palanquin
शेगाव: मंगल वाद्यांचा निनाद अन ‘गण गण गणात बोते’ चा घोष; ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान

आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी अर्थात २६ मे रोजी रोजी पारंपरिक पद्धतीने प्रस्थान सोहळा पार पडला.

the 726th sanjeevan samadhi ceremony of Sant shrestha dnyaneshwaar mauli was completed in alandi
12 Photos
Photos: आळंदीत वैष्णवांचा मेळा; माऊलींचा ७२६वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

समाधी सोहळा कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे निर्माण झाले होते.

Shri Vitthal Rukmini Mandir
आषाढी काळात विठ्ठलाच्या चरणी पावणेसहा कोटींचे दान ; २०१९ च्या वारीच्या तुलनेत दोन कोटींची वाढ

छायाचित्रे विक्रीतून २ लाख २९ हजार रुपये तर नवीन भक्त निवास येथून १४ लाख ५७ हजार रुपये इतके उत्पन्न समितीला…

dnyaneshwar mauli palkhi ringan
माउलींच्या रिंगणाला पावसाची साथ ; उत्साह कायम, वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस

गुरुवारी माउलींची आणि सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.

Samata Wari Warkari Pandharpur collage
19 Photos
Photos : ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’; संविधानातील मूल्यांचा प्रसार करत समता दिंडी पंढरपूरकडे रवाना

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…

books on sant tukaram
वारी न करणारे वारकरी

देहूहून कोल्हापूरला तुकोबांची कविता पोचली नि बहिणाबाईंना त्या कवितेतच विठोबा दिसला.

आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; ४ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी

कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला.

संबंधित बातम्या