पाणी News

mumbai water shortage crisis State government provision Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेला राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी, पाणी कपातीचे संकट टळणार

उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य…

mumbai only 31 percent water in dams
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ३१ टक्के जलसाठा, पाणीटंचाईमुळे मुंबईकर हैराण

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा…

Guardian Minister Shambhuraje (1)
‘तारळी’ची कामे मेपर्यंत पूर्ण करा,मागणीनुसार पाणी द्या; पालकमंत्री शंभूराजेंचे संबंधित यंत्रणेला आदेश

तारळी धरणावरील अपूर्ण उपसा जलसिंचन योजनांची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत तसेच चोरीस गेलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत.

leaf crows Lonar Lake death
जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात पानकावळ्यांचा मृत्यू, ‘व्हिसेरा’ अहवालानंतरच…

सरोवर नगरी लोणार मधील काही भाविक सरोवरातील देवी मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांना लगतच्या परिसरात काही पान कावळे मृतावस्थेत आढळून…

Naigaon, water, roads, sewers, loksatta news,
पाण्यासाठी नायगाव वासीयांचा पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा; पाणी, रस्ते, गटारांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

उन्हाळ्याच्या झळा अधिकच तीव्र होत असतानाच शहराच्या विविध ठिकाणच्या भागात पाणी प्रश्न पेटू लागला आहे.

transport minister pratap sarnaik visit surya project site
सूर्या प्रकल्पाच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी; मिरा-भाईंदरकरांना लवकरच दिलासा, ग्रामीण भागालाही लाभ

सरकारकडून मिरा-भाईंदरकरांना वारंवार “तारीख पे तारीख” देण्यात आल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आणि सरकारला याबाबत ‘घरचा आहेर’ दिला.

wild animals water loksatta news
वन्‍यप्राण्यांनाही तीव्र पाणी टंचाईच्या झळा, पाणवठ्यांवर टँकरने…

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water Maharashtra, Water ,
कुतूहल : महाराष्ट्र जलधोरण २०१९

पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक…

Municipal administration announces tender worth Rs 2 crore for water channels and other repair work in the city
उल्हासनगरातील जलवाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी दोन कोटी; वार्षिक देखभालीसाठी निविदा, अंखडीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न अनुत्तरीत

पाणी टंचाई आणि पाणी पट्टीत वाढ करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेचा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

eastern part of vasai is suffering from water scarcity not getting abundant water
वसईच्या पूर्वेच्या भागाला पाणी टंचाईच्या झळा, मुबलक पाणी मिळत नसल्याने हाल ; नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

वसई विरार महापालिकाक्षेत्रातील शहरीभागात जरी पाणी टंचाई जाणवत नसली तरी वसई पूर्वेतील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.