पाणी News

उन्हाच्या झळा तसेच तापमानात वाढ झाल्यावर बाष्पीभवनाने जलाशयांमधील साठा आटतो.

उर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर तर भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य…

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा…

तारळी धरणावरील अपूर्ण उपसा जलसिंचन योजनांची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत तसेच चोरीस गेलेल्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत.

सरोवर नगरी लोणार मधील काही भाविक सरोवरातील देवी मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांना लगतच्या परिसरात काही पान कावळे मृतावस्थेत आढळून…

उन्हाळ्याच्या झळा अधिकच तीव्र होत असतानाच शहराच्या विविध ठिकाणच्या भागात पाणी प्रश्न पेटू लागला आहे.

लोकसंख्येत होणारी अफाट वाढ आणि त्याच वेळी वेगाने घटणारे गोड्या पाण्याचे स्राोत या परिस्थितीमुळे लोक आता भूजलाकडे वळले आहेत.

सरकारकडून मिरा-भाईंदरकरांना वारंवार “तारीख पे तारीख” देण्यात आल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आणि सरकारला याबाबत ‘घरचा आहेर’ दिला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक…

पाणी टंचाई आणि पाणी पट्टीत वाढ करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे उल्हासनगर महापालिकेचा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

वसई विरार महापालिकाक्षेत्रातील शहरीभागात जरी पाणी टंचाई जाणवत नसली तरी वसई पूर्वेतील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.