Page 105 of पाणी News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/water-supply.jpg?w=310&h=174&crop=1)
मंगळवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/Ujan-Water.jpg?w=310&h=174&crop=1)
सोलापूर जिल्ह्यात पेटलेले आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/bc3388fd-cb3c-4fce-8fa9-8dc49533e948.jpg?w=310&h=174&crop=1)
उद्या पंढरपुरातून आंदोलनास सुरूवात होणार असल्याचे उजनी धरण पाणी संघर्ष समितीने जाहीर केले आहे
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/water-supply.jpg?w=310&h=174&crop=1)
ठाण्यातील विविध परिसरात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/Aditya-Thackeray-Thane-Shahapur-2.jpeg?w=310&h=174&crop=1)
आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली.
![water_Crisis](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/water_Crisis.png?w=310&h=174&crop=1)
ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/Medha-Patkar.jpeg?w=310&h=174&crop=1)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा-तापी वळण योजनेला कडाडून विरोध केलाय.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/water-supply.jpg?w=310&h=174&crop=1)
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/05/water-supply.jpg?w=310&h=174&crop=1)
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी गुरुत्व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम येत्या शुक्रवार आणि शनिवारी करण्यात येणार आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/04/c068df05-8771-4757-9ee6-16190a1da208.jpg?w=310&h=174&crop=1)
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांवरील जनजल योजनेच्या चौक्या बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले…