Page 117 of पाणी News

जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राज्याच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झाले आहे.

मुबलक पाणीसाठा असुनही शहरात सुरळीत पाणीपुरवठा नाही

अमरावती विभागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची ३११ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता सुमारे ३ हजार १०८ दलघमी…

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

गेल्या पंधरा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणे काठोकाठ भरले आहेत.

शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली.

कुकडी प्रकल्पातील पाण्याचे समन्यायी तत्त्वावर वाटप व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात…

नवीन कामांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असता त्यांनी त्यास तातडीने मान्यता दिली.

राज्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांना धरणांमधून पाणी देण्याचे दर कसे ठरवले जातात, हे दर कोण ठरवतात, याचा हा आढावा.

कल्याण पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.