Page 117 of पाणी News

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील महत्त्वाचे असलेले पानशेत धरण ७५ टक्के भरले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

जलसंपदा विभागाने अतिरिक्त ५० एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पाऊस ओसरला आहे.

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस ओसरला आहे.

वसई-विरार महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेतून होणारी महसुली तूट भरून काढण्यासाठी आखलेली ‘नॉन रेव्हेन्यू वॉटर स्ट्रॅटेजी’ अजूनही कागदावरच आहे.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशात येथील लोकसंख्या वाढत असून भविष्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची…

वडगांव जलकेंद्र, वडगांव राॅ वाॅटर आणि राजीव गांधी पंपिंग येथे विद्युत आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी…

बदलापुरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील एक 335 अश्वशक्ती क्षमतेचा पंप बंद पडल्याने त्याचा बदलापूर, अंबरनाथ या शहरांच्या पाणी पुरवठ्यावर…

२००९ मध्ये रंगनाथन समितीने दिलेल्या अहवालानुसार ७० टक्के अवर्षणप्रवण क्षेत्र असणाऱ्या आणि एकूण २६ टक्के भूभागात केवळ ६ टक्के पाणी…