Page 4 of पाणी News
जल हे जीवन. ते शुद्ध तर शरीर स्वस्थ. अशुद्ध असेल तर घातक, जीवावर बेतणार. कोवळ्या वयातील मुलांना तर त्याचा धोका…
पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्यातूनदेखील जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा…
जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी…
गोराई गावातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या जलअभियंता विभागाने सध्याच्या जल वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे काम घेण्यात आले आहे.
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळलेल्या भागात पुणे महापालिकेच्या वतीने शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी दिले जात नसल्याची माहिती समोर आली…
तानसा जलवाहिनी गळतीमुळे दादर, सांताक्रुझ, अंधेरी आणि भांडुपमधील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
वसंतदादांसह प्रस्थापित नेत्यांनी दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करत आरआर आबांचा मुलगा आमदार होतो, मात्र आपला मुलगा आमदार…
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत सध्या ६४ टक्के पाणी साठा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना तीव्र…
मुबलक पाणी असूनही अनेक भागांत योग्य दाबाने, सुरळीत पुरवठा होत नाही. अनेक भागांत दिवसातून दोन वेळा तर, काही भागात एकदाच…
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेक नगरपालिकांचे मुख्याधिकारी अनुपस्थित राहिले.
अनेक महिन्यांपासून अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास भोगावा लागल्याने उल्हानगरातील नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला.
उघड्या वीज वाहीन्यांसह विविध तक्रांरीचा वाचला पाढा