Associate Sponsors
SBI

Page 6 of पाणी News

Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद

बारवी धरणातून गुरूत्वाकर्षणाने उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर अंबरनाथजवळी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते.

Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि…

gondia water
गोंदिया : दोन तालुक्यांतील ४८ गावांचा पाणी पुरवठा बंद, काय आहे कारण?

४८ गावे व आमगाव शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २३ डिसेंबरपासून बंद करण्यात…

Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरविण्यात…

64 percent water storage in Mumbai seven dams citizens facing water shortage in many areas
कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी नाही, एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतामार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

panlot rathyatra , Water Conservation Department,
जानेवारी ते मार्चदरम्यान ‘पाणलोट रथयात्रा’, जनजागृतीसाठी जलसंधारण विभागाचा पुढाकार

राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे.

Increasing sea traffic made waterway dangerous government is now ensuring passenger safety
जलवाहतुकीचे मार्ग, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न, समुद्रातील वाढती वर्दळ धोकादायक

समुद्रातील वाढत्या वर्दळीमुळे हा जलमार्ग धोकादायक बनू लागला आहे. अपघाताच्या घटनेनंतर शासनाकडून प्रवासी सुरक्षेची दक्षता घेतली जात आहे.

uran Due to low storage capacity of Ransai Dam citizens face water shortages every December
एमआयडीसीकडून उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात, दर मंगळवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतीना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे

nashik dams
नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा, आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

almatti dam flood
कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फुटाने वाढवण्यासाठी गतीने पावले पडू लागली आहेत.