राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा… By पावलस मुगुटमलAugust 12, 2022 00:02 IST
तलावक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, पावसाचा मुक्काम कायम; पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2022 11:31 IST
पुण्यासह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या विरोधात; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही जिल्हा आणि शहरी भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 15:38 IST
ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 17:45 IST
कल्याण शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद शुक्रवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल इतके पाणी साठवून ठेवावे. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 17:29 IST
पावसाच्या पुनरागमनामुळे तलावांतील पाणीसाठा ८९ टक्यांवर तर ११ टक्के पाण्याची तूट मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात ओढ घेतलेल्या पावसाची पुन्हा रिमझिम सुरू झाली असून पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 10:48 IST
मुंबईत गुरूवारी १५ टक्के पाणी कपात; काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा खंडित संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत १५ टक्के… By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 00:02 IST
शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत महावितरणच्या उपकेंद्रात झालेला बिघाड आणि गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील वाहिनीत गळती झाल्यामुळे मंगळवारी शहरात सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत… By लोकसत्ता टीमAugust 3, 2022 00:02 IST
मुंबईत गुरूवारी १५ टक्के पाणी कपात; काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा खंडित संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत १५ टक्के… By लोकसत्ता टीमAugust 2, 2022 21:25 IST
पुणे जिल्हा अखेर टँकरमुक्त; जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाणी टँकर बंद जिल्ह्यातील टँकरची संख्या ६० च्यापुढे गेली होती. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 18:10 IST
खडकवासला वगळता उर्वरित तिन्ही धरणांत पावसाची विश्रांती; पाणीसाठा ७३ टक्क्यांवर खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला वगळता इतर तिन्ही धरणांच्या परिसरात बुधवारी दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली. By लोकसत्ता टीमJuly 27, 2022 20:31 IST
कोपरी आणि वागळेपाठोपाठ दिव्यात वाढीव पाणी पुरवठा सुरु; दिव्याला मिळाले साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 15:49 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Chhaya Kadam: रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा अभिनेत्री छाया कदम यांच्या अंगलट; वन विभागाकडून चौकशी होणार
RR vs MI: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, विघ्नेश पुथूर स्पर्धेबाहेर; ३२ वर्षीय खेळाडूने केलं रिप्लेस, कोण आहे हा बदली खेळाडू?
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पडदा; ईडीच्या ‘क्लोजर रिपोर्ट’चा दिल्ली न्यायालयाकडून स्वीकार