सोलापूर आणि पंढरपूरसह मंगळवेढा, सांगोला आणि भीमा नदीच्या काठावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे १२…
दूषित पाण्याद्वारे गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे.
राज्यातील ६५ मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून १७ टक्के पाणीनाश होत असल्याचे चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग…
Yamuna Water Controversy: दिल्लीसाठी पुरविल्या जाणाऱ्या यमुनेच्या पाण्यात अमोनियाची पातळी वाढली असल्याचा आरोप ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. वॉटर…