Page 14 of हवामानाचा अंदाज News
पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच कोल्हापुरात जोरदार…
एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करीत मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले.
कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईला आज “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.
अतिवृष्टीचा – विशेषत: ढगफुटीचा अचूक अंदाज देऊ शकणाऱ्या यंत्रणा महाराष्ट्रातच कमी कशा?
आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने गुरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे असे सुचविण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत पुढील ४ दिवस कधी आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने सध्या पावसासाठी पूरक वातावरण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जाणकार म्हणतात की, हा कदाचित इतिहासातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना राहू शकतो.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. त्यामुळे विदर्भ वगळता राज्यात पावसाचा जोर कमी झाला…